प्राचीन भारतीय साहित्याचा इतिहास मध्ये आपले स्वागत
या अभ्यावर्गामध्ये आपण शिकणार आहोत.. प्राचीन भारतीय संस्कृतीचा उगम आणि विकास कसा झाला. रामायण, महाभारत यामध्ये नक्की काय उपदेश दिला आहे? याचा काळ आणि वैशिष्ट्य काय आहेत. वेदांची निर्मिती कधी आणि कशी व केव्हा झाली? अठरा पुराण नक्की कोणती ? ती कशी केव्हा निर्माण झाली? महाकवी कालिदास आणि भारवी नक्की कोण होते आणि त्यांनी काय लिहीलय? जैन आगमग्रंथ कोणते? बौध्द साहित्याचा देखील परिचय या मध्ये मांडला आहे..